नगर | देशात स्थिर सरकारसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार : ॲड. आगरकर
नगर, (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय भाजप सरकारने घेतले. देशात स्थिरता व स्थिर सरकारची आवश्यकता आहे. यासाठी भाजप दिवार लिखो अभियान राबवित असून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे, प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले. भाजपच्या वतीने केडगाव … Read more