अभिनेत्री अतिशा नाईक पुन्हा दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

Actor Atisha Naik |

Atisha Naik |  अभिनेत्री अतिशा नाईक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. अतिशा नाईकने नायिका ते खलनायिका अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता त्या पुन्हा एकदा नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचे’ या मालिकेत त्या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहवर 27 मे पासून ‘येड लागलं … Read more

अभिनेता आशय कुलकर्णीची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री; ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Aashay Kulkarni|

Aashay Kulkarni|  अभिनेता आशय कुलकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. यानंतर आता आशय स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत झळकणार आहे. सध्या ‘मुरांबा’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. यात आता आशयची यात एन्ट्री झाल्याने मालिकेत आणखी रंगत येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. नुकताच … Read more

ईशा केसकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘या’ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई – ‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या मालिकाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे. स्टार प्रवाहसोबतची ईशाची ही पहिलीच मालिका … Read more

“…म्हणूनच नवऱ्याने टाकलय हिला” ‘या’ टीव्ही सिरियलची जोरदार चर्चा

मुंबई – विवाहित मुलीचा पतीसोबत घटस्फोट झाला कि नेमकं काय होत ? समाजाचा अशा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो. घटस्फोटासारख्या कठीण परिस्थितीतून ती व्यक्ती गेल्यानंतर तिच्या मनाची काय अवस्था होते या सर्व गोष्टींचा उलगडा करणाऱ्या एका नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं या मालिकेचं नाव असून सध्या या … Read more

चित्रा वाघ कडाडल्या; किरण मानेवर जोरदार हल्ला म्हणाल्या…

पुणे – स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील मुख्य भूमिका असलेले अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून हटवण्यात आले आहे. माने यांनी फेसबुकवर राजकीय पोस्ट केली असल्याने त्यांना काढून टाकण्यात आले असल्याची चर्चा आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन … Read more

“मी’पणामुळे किरण मानेंवर मालिकेबाहेर जाण्याची वेळ ; स्टार प्रवाह वाहिनीचा दावा

सातारा – अभिनेते किरण माने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता “स्टार प्रवाह’ वाहिनीवरील “मुलगी झाली हो’ या मालिकेतून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात वाहिनीने निवेदन देत भूमिका मांडली आहे. माने यांच्या “मी’पणामुळे त्यांच्यावर मालिकेतून बाहेर जाण्याची वेळ आल्याचे स्पष्टीकरण वाहिनीने दिले आहे. विशिष्ट … Read more

आई कुठे काय करते! अभिषेकचे लहानपणीचे किस्से सांगताना खरी आई झाली ‘भावूक’, पहा पोस्टमध्ये नेमकं काय म्हणली?

मुंबई – आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या भूमिकेवर सगळेच भरभरुन प्रेम करतात. मालिकेत आईचा लाडका असलेला यश खऱ्या आयुष्यातही आईचा लाडका आहे. रक्षाबंधन निमित्त यशच्या म्हणजेच अभिषेक देशमुखच्या खऱ्या आईने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात अभिषेक आणि त्यांची बहिण अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लहाणपणीचे किस्से शेअर केले आहे. अभिषेकने स्वत: ही पोस्ट शेअऱ … Read more

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अजिंक्य देव साकारणार बाजीप्रभू

स्टार प्रवाहवर २६ जुलै पासून रात्री १० वाजता सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत. या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ : गौरीचा मेकओव्हर

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडी मध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिषेक-अनघाचा साखरपुडा

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे. अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे. अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. नाचगाण्यांचा … Read more