Pune: आरटीई प्रवेशाच्या नियमावलीतील बदलांना न्यायालयात आव्हान
पुणे – राज्य शासनाने आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत केलेल्या बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाला येत्या ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे, अशा आशयाची जनहित याचिका … Read more