राज्यात 70 लाख टन साखर पडून  

– दोन वर्षे साखर पुरणार – 22 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामा सुरु मुंबई : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे ऊसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. मात्र, त्यामुळे राज्यात साखरेचा तुडवटा निर्माण होणार असल्याची चिंता नाही. कारण राज्यात दोन वर्षे पुरेल इतकी 70 लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे, अशी माहिती … Read more