मोदींमुळे साखरेला 31 रुपये हमीभाव : बिपीन कोल्हे

कोपरगाव  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी पाटपाण्यासाठी दिलेल्या संघर्ष लढ्याला यश आले असून साखर उद्योगाला अडचणींच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल दरात केलेली वाढ आणि साखरेला 31 रूपये प्रतिकिलो हमीभाव दिला हे आजवरच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे असल्याचे … Read more