अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट
औरंगाबाद – गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यात दुष्काळ पडला. याउलट महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम राज्यातील उसाच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 2021-22 मधील 137.28 लाख टनांवरून चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये 124 लाख टनांपर्यंत घसरले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील … Read more