सुरेंद्र, विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ; कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणी चर्चेत आलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या पिता पुत्रासह ५ जणांवर कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यवसायिकाने … Read more

IAS अधिकाऱ्याच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल ; मंत्रालया समोरच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

IAS officer daughter suicide ।

IAS officer daughter suicide । मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणच्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने  टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप … Read more

नगर | कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

नगर – तालुक्यातील वारूळवाडी येथे खडी क्रेशरवर काम करणार्या परजिल्ह्यातील कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्ंतोष गंगाराम पंडित (वय ३५, रा. ब्राम्हणवाडा, हिंगोली, हल्ली रा. शेंडी) असे मयताचे नाव आहे. संतोष पंडित हा गेल्या काही दिवसापासून वारूळवाडी शिवारात असलेल्या खडी क्रेशरवर काम करत होता. शुक्रवारी (दि. ३१) रोजी सकाळी कामावर आल्यावर … Read more

बारामतीत उद्योजकाच्या पत्नीची आत्महत्या; आत्महत्या की घातपात चर्चेला उधान….

बारामती (प्रतिनिधी) – शहरातील प्रसिद्ध उद्योजक स्व.संदीप मनसे यांच्या पत्नी स्नेहा संदीप मेंनसे (वय 50 रा. सहयोग सोसायटी बारामती शहर) यांनी त्यांचे राहते घरी पहाटे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात या चर्चेला बारामतीत उधाण आले आहे. भिगवण रोडवरील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी … Read more

निवडणुक काळात तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या; आकडा पाहून बसेल धक्का !

farmer Suicide । election – लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या काळात फक्त एप्रिल महिन्यात मराठवाड्यामध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. फक्त बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच समस्या नाही, पाणीटंचाईचीही गंभीर समस्या आहे. एकीकडे पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली … Read more

पुणे जिल्हा | तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

उरुळी कांचन (वार्ताहर) – येथील ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाने घराच्या शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर जयदेव ढावारे (वय 25, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शंकर व त्याचे वडील उरुळी कांचन हद्दीतील गोळेवस्ती येथे राहतात. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास … Read more

अहमदनगर – श्रीरामपूरच्या नवविवाहितेची माहेरी येऊन आत्महत्या

श्रीरामपूर – मुंबईत दिलेल्या श्रीरामपूर येथील तन्वी चोपडा या नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी आत्महत्या केल्याची घटना घडली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वी चोपडा यांचा श्रीरामपूर-नेवासे रोडवरील औद्योगिक वसाहत नजिक १२ मार्च रोजी रात्री २.३० वाजता मृतदेह आढळला होता.मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली व … Read more

पुणे जिल्हा | दहावीतील विद्यार्थ्यांची उरुळीत आत्महत्या

उरुळी कांचन, (वार्ताहर) – वडील रागावल्याच्या किरकोळ कारणावरून दहावीला असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी (दि. 16) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली श्रीराज उर्फ (टिंग्या) संतोष सोनावणे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे चुलते सतिष … Read more

प्रियकराने आत्महत्या केली तर प्रेयसीला दोषी ठरवता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

नवी दिल्ली – प्रेमात अपयश आल्याचे म्हणत जर कोणी युवक आत्महत्या करत असेल तर त्या प्रकरणातील महिलेला यात दोषी ठरवता येऊ शकत नाही अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केली. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाकरता दुसऱ्या कोणाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही असेही न्या. अमित महाजन यांनी नमूद केले. यासंदर्भात उदाहरण देताना … Read more

पिंपरी | नवरदेवाने विहिरीत उडी मारुन संपविले जीवन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – लग्नाच्या दिवशी पहाटे नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सकाळी तळेगाव येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (वय २८, रा. माळी नगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा शुक्रवारी लग्नसोहळा पार पडणार होता. घरात सगळीकडे … Read more