या राज्यांतील लोकांना फुटणार घाम
नवी दिल्ली – भारतीय हवामान खात्याने येत्या काही महिन्यांत उष्णता तीव्र वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. विशेषत: उत्तर-पश्चिम, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारत या लोकांना येत्या काही महिन्यांत उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मार्च ते मे या कालावधीत भारतातील बहुतेक भाग सामान्यपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, … Read more