उन्हाळा आणि आयुर्वेद
आयुर्वेद शास्त्र हे निसर्गनियमांना अनुसरून राहणीमान कसे ठेवावे, हे अत्यंत प्रभावीपणे सांगते. पृथ्वीवरील निसर्गाचे चक्र कसे चालते, त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम घडतात व त्यानुसार आहार-विहार कसा असावा, यासाठी साचेबद्ध असे नियम आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल सध्या वाढणाऱ्या दुपारच्या उष्म्याने येऊ लागली असेलच! त्याची झळ सौम्य व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल करणे … Read more