‘मी तर बोलून बोलून थकले…’ ; सुप्रिया सुळे भाजप सरकारवर का चिडल्या?
Supriya Sule Statement । महाराष्ट्रातील अनेक भागात लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्मा एवढा वाढला आहे की नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या खासदार आणि बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देशातील वाढते तापमान आणि वातावरणातील बदलांवरून मोठे वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सामान्यांच्या प्रश्नांसाठी वेळ … Read more