इथले लोक भाज्यांमध्ये मसाल्याऐवजी माती घालतात, कारण जाणून व्हाल थक्क !
होर्मुझ: भाजी बनवताना ती चवदार होण्यासाठी लोक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतात.मसाल्यांनी भाजी खूप चविष्ट होते. दुसरीकडे, जगात एक असेही ठिकाण आहे जिथे लोक भाज्यांमध्ये मसाल्यांऐवजी चक्क मातीचा वापर करतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. ही बातमी वाचून प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल की कोणी भाजीत मसाल्याऐवजी माती टाकून ती कशी खाऊ शकतात ? … Read more