कोण आहेत बांसुरी स्वराज? ज्यांना भाजपने दिल्लीतून दिले लोकसभेचे तिकीट; वाचा सविस्तर

Bansuri Swaraj ।

Bansuri Swaraj । भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तब्बल २८ महिला उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या महिला उमेदवाराच्या यादीतील एका नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झालीय. ते नाव म्हणजे बांसुरी स्वराज. भाजपाच्या दिवंगत … Read more

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांची दिल्ली भाजपच्या लीगल सेलच्या सहसंयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या घडामोडीकडे बांसुरी यांची सक्रिय राजकारणातील एन्ट्री म्हणून पाहिले जात आहे. बहन सुश्री बांसुरी स्वराज जी को नये दायित्व की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।@JPNadda @BansuriSwaraj @BJP4Delhi pic.twitter.com/jkvvYQnEtA — Virendraa Sachdeva (@Virend_Sachdeva) March 26, … Read more

मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाल्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल

नवी दिल्ली : दिवंगत भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छळामुळेच झाला. असा गंभीर आणि खळबळजनक आरोप द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसापूर्वी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान … Read more

“मोदींच्या छळामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ … Read more

प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव

नवी दिली : देशाच्या माजी परराष्‍ट्र मंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्‍या सुषमा स्वराज यांच्‍या पहिल्‍या जयंतीनिमित्त दिल्‍लीमधील प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच विदेश सेवा संस्थेलाही सुषमा स्वराज यांचे नाव देण्‍यात आले असून, त्यांच्या जन्मस्थानी अंबाला बस स्थानकाला देखील त्यांचे नाव देण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांचे कार्य लक्षात घेता … Read more

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

मनोहर पर्रीकर यांचा पद्मभूषणने सन्मान नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस या माजी केंद्रीय मंत्र्यांना पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. पद्मविभूषणने विविध क्षेत्रांमधील एकूण 7 नामवंतांना सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये बॉक्‍सिंगमधील ऑलिम्पिकपटू मेरी … Read more

जेटली, स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे दोन दिवंगत नेते अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. अरून जेटली हे व्यवसायने वकील होते. त्यांनी देशाच्या अर्थमंत्री धुरा मोदी यांच्या पहिल्या मंत्रीमंडळाच्या काळात सांभाळली होती. भारतीय जनता पक्षावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या आरोपांना ते आपल्या … Read more

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची अखेरची इच्छा मुलीने केली पूर्ण!

नवी दिल्ली – भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले होते. मात्र, त्यांची शेवटची इच्छा मुलगी बासुरीने पूर्ण केली आहे. मृत्यूच्या काही वेळआधी त्यांनी पाकिस्तानमध्ये तुरुंगात बंद असलेले कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांना फी घेण्यासाठी भेटायला बोलावले होते. मात्र ते शक्य झाले नाही. दरम्यान, शुक्रवारी सुषमा स्वराज यांची … Read more

देशाने गमवले मोहरे (अग्रलेख)

देशाचे माजी अर्थमंत्री, माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनामुळे विद्वत्तेच्या क्षितिजावरील तळपत्या सूर्याचा अस्त झाला आहे, असेच म्हणावे लागेल. भाजपच्या आणखी एक नेत्या सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनानंतर बसलेल्या धक्‍क्‍यातून पक्ष सावरत असतानाच अरुण जेटली यांच्या निधनाने पक्षाला आणखी एक धक्‍का बसला आहे. सुमारे वर्षभराच्या काळात भाजप ज्यांच्याकडे उद्याचे नेतृत्व … Read more

अग्रलेख : उमद्या, तेजस्वी पर्वाचा अस्त

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एका उमद्या आणि तेजस्वी पर्वाचा अस्त झाला आहे. भाजपचे आणखी एक उमदे नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून पक्ष सावरत नाही तोच काळाने भाजपला हा आणखी एक धक्‍का दिला. अर्थात, सुषमा स्वराज यांच्या निधनाने फक्‍त भाजपची हानी झाली, … Read more