satara | सातारा पालिकेचा जलतरण तलाव बंदच
सातारा, (प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासकांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे भवानी तलाव अर्थात सातारा पालिकेचा जलतरण तलाव गेली अकरा वर्ष बंदच आहे. तलावाच्या अद्ययावतीकरणाची इच्छाशक्ती नसल्यामुळे अल्प दरात उपलब्ध होणारा जलतरण तलाव कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. राजवाड्याजवळील नगरपालिकेच्या या तलावात अनेक जण पोहणे शिकले. दरवर्षींच्या उन्हाळ्यात बच्चेकंपनीसह विविध वयोगटातील … Read more