अग्रलेख : काठमांडूतील नवी कथा!
माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांनी तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली असून, नेपाळमध्ये पुन्हा एकदा नवे राजकीय वळण आले आहे. याआधी त्यांनी पंतप्रधान असताना भारतापेक्षा चीनशी जवळीक साधली होती. भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन तेव्हा सकारात्मक नसल्यामुळे उभय देशांचे संबंध बिघडले होते. यावेळी प्रचंड यांचे धोरण तसेच राहते, की त्यात चांगला बदल घडतो, हे बघावे लागेल. … Read more