नाट्यगृह, दवाखाने सौरऊर्जेने उजळणार; शहरात ११ ठिकाणी यंत्रणा बसण्याचे कार्य प्रगतीवर

पुणे – विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत महापालिकेची नाट्यगृहे तसेच दवाखान्यांना आता विजेसाठी सौर उर्जा उपयोगात आणली जाणार आहे. याबाबत महापालिकेने माझी वसुंधरा योजनेत मिळालेल्या निधीतून ८७ लाख रूपयांची निविदा काढली आहे. यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. महापालिकेचा … Read more

सातारा : नैसर्गिक आपत्तीच्या माहितीसाठी गावोगावी ग्रामसुरक्षा यंत्रणा

जिल्हा परिषद व पोलीस दलाचा पुढाकार; ग्रामस्थांना मिळणार माहिती सातारा  – नैसर्गिक आपत्तीची माहिती ग्रामस्थांना जलदगतीने मिळण्यासाठी जिल्हा परिषद व पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, आता गावोगावी ग्रामसुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती घडल्यास या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांना याची माहिती मिळणार असल्याने मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे. गेल्या … Read more

“क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा राज्य सरकारनेच उभारावी”- रावसाहेब दानवे

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र,  यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी … Read more

क्रिकेट काॅर्नर | टी-20 क्रिकेटमुळे तंत्र बिघडले

-अमित डोंगरे भारत व न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम कसोटी लढत पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की टी-20 क्रिकेटच्या अती डोसमुळे कसोटीतील तंत्रशुद्ध फलंदाजीचा अस्त झाला आहे. या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली तिच्यावर चांगलीच टीकाही झाली. मात्र, न्यूझीलंडनेही पहिल्या डावात केलेली फलंदाजी पाहतानाही हेच जाणवत होते की दोष एकाच संघाचा … Read more

पुणे: ‘सरल’ प्रणालीवर ‘वाकडेपणा’!

विद्यार्थ्यांची माहिती भरताना भरमसाठ गडबडी बोगस नावांची नोंदणी करण्यात आल्याचीही शक्‍यता डॉ. राजू गुरव पुणे – राज्यातील शाळांनी “सरल’ प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरताना चुकीच्या नोंदी केल्या आहेत. यात बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने या माहितीची कसून तपासणी करण्याची विशेष मोहीमच हाती घेतली आहे. यात पहिल्या टप्प्यात … Read more

“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची सरकारवर पुन्हा टीका

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरु असून याच लाटेने भारताचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. तर देशात तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे.  या पार्श्वभूमीवर सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर … Read more

“मी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही”

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव जात आहेत. अनेक राज्यांमधील संसर्गाचे प्रमाण हे चिंता वाढवणारे आहे. मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर्स यासाठी संघर्ष करणाऱ्या रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. मृतदेह मिळण्यासाठीही लोकांना कित्येक तास वाट पहावी लागत आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर देशसेवा करणारेही या परिस्थितीत हतबल … Read more

आजपासून रेल्वेच्या ई-तिकिटांवर सेवा शुल्क पुन्हा लागू

एसी आणि नॉन एसीच्या वर्गातील शुल्कात वाढ नवी दिल्ली : रेल्वेच्या आयआरसीटीसी या संस्थेने रेल्वेच्या ई-तिकिटांवर सेवा शुल्क आजपासून पुन्हा लागू केला आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवास महागणार आहे. हे सेवा शुल्क आयआरसीटीसी मार्फत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू होणार आहेत. आयआरसीटीसीने नॉन एसी वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर एसी वर्गाच्या … Read more