T20 World Cup 2022 : स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपूर्वी संघ जाहीर करावे लागणार
मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणार असून त्यासाठी सहभागी देशांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत संघ जाहिर करावे लागणार आहेत. भारताबाबत बोलायचे झाले तर त्यापूर्वीच्या कालावधीत होत असलेल्या सर्व मालिकांमधून खेळाडू निवडून त्यांची अंतिम यादी आयसीसीकडे पाठवण्यासाठी निवड समितीला मोठी कसरत करावी लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी … Read more