बांगलादेशचा विराट कोहलीवर ‘फेक फिल्डिंग’चा आरोप; नेमकं प्रकरण काय आणि नियम काय सांगतो?

Virat Kohli

Virat Kohli – भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० विश्वचषकाचा सामना ऍडिलेड येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियम लागू झाल्यानंतर बांगलादेशवर ५ धावांनी विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८४ धाव केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला पावसाचा व्यत्यय आल्याने त्यांना १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष मिळाले होते. मात्र … Read more

T20 WorldCup | आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेला चक्क नामिबियाने नमवले

T20 WorldCup

T20 WorldCup – टी-२० विश्वचषकच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात नामिबियाने मोठा उलटफेर केला. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांचा पराभव करत  श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक जिंकला होता. त्याच श्रीलंकन संघाला नामिबियाने तब्बल ५५ धावांनी पराभवाचे तोंड दाखवले आहे. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दशुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. … Read more