बांगलादेशचा विराट कोहलीवर ‘फेक फिल्डिंग’चा आरोप; नेमकं प्रकरण काय आणि नियम काय सांगतो?
Virat Kohli – भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० विश्वचषकाचा सामना ऍडिलेड येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियम लागू झाल्यानंतर बांगलादेशवर ५ धावांनी विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८४ धाव केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला पावसाचा व्यत्यय आल्याने त्यांना १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष मिळाले होते. मात्र … Read more