खात्यावर 500 रुपये असणाऱ्या शेतकऱ्यांवर ईडीची मनिलॉंड्रिंगची कारवाई ! भाजप पदाधिकाऱ्यांशी असलेला वाद भोवला

नवी दिल्ली – ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे रूपये देखील नाहीत अशा तामिळनाडुतील दोन गरीब दलित शेतकऱ्यांवर ईडीने चक्क मनिलॉंड्रिंगची कारवाई केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याशी या शेतकऱ्यांचा जमीनीचा वाद आहे. त्यातून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठीही ईडीचा वापर केला गेला असल्याचे हे आगळेच उदाहरण ठरले आहे. या कारवाईच्या विरोधात हे शेतकरीही ठाम आहेत व दबून न जाता … Read more