PUNE: ‘टाटा’चे पाणी मुळशीकरांना मिळण्यासाठी याचिका

पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने किमान १ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. जर १ टीएमसी पाणी दिले तर जवळपास ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात … Read more