#IPL2020 : सांघिक खेळामुळेच विक्रमी विजय – रोहित

दुबई – आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर माझे कौतुक होत असले तरीही हा माझ्या एकट्याचा नव्हे तर, सांघिक खेळाचाच विजय आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. त्याने संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच संघमालक यांचे आभार मानले आहेत.  स्पर्धेतील काही सामन्यांत आम्ही अपयशी ठरलो. मात्र, त्यानंतर खेळाडूंनी आपल्या … Read more