पुणे जिल्हा : धामणीत कार्यक्रमात कारसेवकांना अश्रू अनावर

लोणी धामणी  – शरयू नदीत वाहून आलेली प्रेते, बाबरी मशिदीचे ढाचे पडताना भिंती खाली मृत्यूमुखी पडलेले अनेक कारसेवक. धामणी ते अयोध्या प्रवासात आलेल्या प्रचंड अडचणी, खाण्या पिण्याचे झालेले हाल.. अन् घरी आल्यावर पोलिसांनी दिलेला त्रास असे अनेक प्रसंग सांगताना धामणी (ता. आंबेगाव) येथील ’श्रीराम रंगी रंगले’ कार्यक्रमात कारसेवकांना अश्रू अनावर झाले. तर समोर बसलेल्या ग्रामस्थांच्या … Read more

हनुमानाच्या डोळ्यातून वाहू लागले अश्रू, मंदिरात तोबा गर्दी, राम नामाचा जप… अश्रू येण्यामागचे कारण वाचा

लखनौ – हनुमानाच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिरात पूजा केली. भाविकांकडून बजरंगबलीचा तसेच श्रीराम नामजप करण्यात आला त्यानंतर अश्रू येणे थांबले असा दावा केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात फतेहगंज भागात घनदाट जंगलात हनुमानाचे मंदिर आहे. हे प्राचिन मंदिर असून आजूबाजूच्या लोकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

पोलीस निरीक्षकांना निरोप देताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर!

जामखेड  – कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. तो सरकारी अधिकारी आहे म्हणजे त्याची बदली ही होणारच. परंतु ज्या भागात तो काम करतो त्या भागासाठी केलेल्या कामाच्या जोरावर तो अधिकारी जनतेच्या गळ्यातीत ताईत बनतो. असाच एक अधिकारी म्हणजे जामखेड स्टेशनचे बदली झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड. तालुक्‍यात प्रथमच एका अधिकाऱ्यांच्या बदलीने … Read more

क्रिकेट काॅर्नर : …अन्‌ पॉवेलला अश्रू अनावर

आयपीएल स्पर्धेत काही कथा अशा समोर येतात की त्याची माहिती घेतल्यावर असे लक्षात येते की आपण स्वतःच्या नशिबाला किती दोष देतो. या उलट काही खेळाडू या स्तरावर कसे पोहोचले ते पाहिले की आपल्या व्यथा त्यांच्यासमोर फिक्‍या पडतात. वेस्ट इंडीजचा अष्टपैलु क्रिकेटपटू व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेला रॉमन पॉवेल असाच एक खेळाडू. वेस्ट … Read more

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई –  गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर … Read more