वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम; निवडणूक आयोगाकडे वेळ बदलण्याची पक्षाची मागणी

Voting time | Election Commission | Summer Weather : राज्यासह देशभरातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडताना नागरिकांना उन्‍हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर या वाढत्या तापमानाचा मतदानावरही थेट परिणाम दिसून येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसून मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे मतदानाची वेळ बदलावी, … Read more

PUNE: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उबदार तापमानाची शक्यता

पुणे – येत्या आठवडाभरात शहराच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बदलल्याने हा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पूर्वसंध्येला या वर्षी तुलनेने उष्ण असेल आणि या महिन्यात शहराला अतिथंड तापमान अनुभवण्याची शक्यता नाही, असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातून (बीओबी) वाहणाऱ्या आग्नेय वाऱ्यांचा राज्यावर तसेच पुणे … Read more

आता खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात होणार.! तापमानाचा पारा 42 अंशावर जाणार

पुणे- गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. पावसामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर गेला नव्हता मात्र आता हा तापमानाचा पारा 42 अंशावर … Read more

“अशक्य गोष्टी शक्य करतो”; पूर्व लडाखमध्ये शून्याखालील तापमानात भारतीय जवानांनी लुटला क्रिकेटचा आनंद

 नवी दिल्ली – भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी)  चीनसोबत सुरू असलेल्या अडथळ्याच्या दरम्यान भारतीय लष्कराने पूर्व लडाख प्रदेशातील उच्च उंचीच्या फॉरवर्ड भागात क्रिकेट खेळताना आपल्या सैनिकांची फोटो  आणि व्हिडिओ जारी केले आहेत.   #Patiala Brigade #Trishul Division organised a cricket competition in extreme high altitude area in Sub zero temperatures with full enthusiasm … Read more

पारा वाढला, पशुधनही होतेय हैराण! वाढत्या तापमानामुळे पशुधनाची काळजी घेण्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिल्या सूचना

नगर -जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याने माणसांबरोबरच पशुधनही हैराण झाले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो मात्र जनावरांना तसे काही करता येत नाही. त्यामुळे या वाढत्या उन्हाळ्यात जनावरे, पाळीव पक्षी यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत. वाढत्या तापमानाचा जनावरांना त्रास होत आहे. … Read more