satara | औंधसह 20 गावांचा पाणीप्रश्न तीन वर्षांत सोडवणार
सातारा, (प्रतिनिधी) – अनेकांनी संघर्ष करूनही औंधसह 20 गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. मात्र, आता या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. या योजनेला 576 कोटींचा निधी मिळणार असून, हा प्रश्न तीन वर्षांत सोडवणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले. पाण्याचे राजकारण करू नका. जवळपास मार्गी लागलेल्या या योजनेला दृष्ट लावू नका, असे आवाहनही त्यांनी केले. … Read more