उत्तर प्रदेशात लग्न समारंभात तृतीयपंथीयांचा राडा; नवरदेवाचे केले ‘या’ कारणामुळे अपहरण
पाटणा: घरात जेंव्हा शुभ प्रसंग असतो त्यावेळी तृतीयपंथीय आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद चांगला समजला जातो. कधी कधी पैशावरून तृतीयपंथीय कार्यक्रमाची चांगलीच वाट लावतात. दरम्यान, असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. मात्र हा प्रकार पैशावरून नसून नावरदेवावरून झला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण तृतीयपंथीयांनी एका लग्न समारंभात गोंधळ घालून चक्क नवरदेवालाच आपल्यासोबत पळवून नेल्याची घटना घडली … Read more