संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी-शरद पवार
संवाद कार्यक्रमात कृषी धोरणांवर विचारमंथन परिंचे – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे मांडणार असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. परिंचे (ता.पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे … Read more