सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! लोकसभा निवडणुकांचे मतदान संपताच टोल दरात वाढ
Toll Rate Hike| भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल टॅक्स दरात वाढ करण्यात आली आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया संपताच ही टोल दरवाढ लागू करण्यात आली. देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर … Read more