पुणे जिल्हा | शिरदाळे जपतयं शेकडो वर्षांची परंपरा

लोणी धामणी, (वार्ताहर) – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची परंपरा जपत धुलीवंदन सण उत्साहात साजरा केला आहे. तालुक्यातील हे छोटंसं व टुमदार गाव. येथील धुलिवंदन हा सण गावच्या पारंपरिक वैभवात भर घालणारा आहे. या सणाला गावातील लहान मुलं, शाळकरी मुलं तर यावर्षी काही तरुण मंडळींनी यात सहभागी होऊन या सणाला आनंद द्विगुणित करतात. या … Read more

“रावण दहन प्रथेवर बंदी घालावी.. ” अमोल मिटकरींच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता

अकोला – राज्यात रावण दहनाच्या (Ravan Dahan) प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या (Ncp) अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध … Read more

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून केदारनाथ मंदिराला “इतके” कोटी रुपयांची देणगी

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गुरुवारी श्री बद्रीनाथ आणि श्री केदारनाथ धामला भेट दिली. यावेळी त्यांचा मुलगा अनंत अंबानी, त्यांची मंगेतर राधिका मर्चंट आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते. अंबानी कुटुंबाने मंदिरात पूजा- प्रार्थना केली. यानंतर अंबानी कुटुंबाने बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) 5 कोटी रुपयांचा धनादेशही दिला. मुकेश अंबानी … Read more

परंपरेनुसार विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरु ! भाविकांची गर्दी वाढली.. दर्शनासाठी लागताहेत 12 तास

सोलापूर – आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी परंपरेनुसार श्री विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आले आहे. यासाठी देवाचे नित्याचे राजोपचार बंद करण्यात आले आहेत. देवाला एक वेळ महानैवेद्य आणि केवळ लिंबूपाणी दिले जात आहे. दरम्यान, पालखी सोहळे अद्याप सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत तरीही पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी … Read more

वारी काळातील ‘चोप’, म्हणजे शिस्तीचे दर्शन

  देवा तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं। एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची वारी म्हटलं, की तिच्या परंपरा, रीतरिवाजांचा उल्लेख होतो. त्यातील अनेक घटना, प्रसंगांबद्दल जनसामान्य नागरिकांमध्ये कुतूहलदेखील आहे. बऱ्याचदा बारकाईने निरीक्षण केल्यानंतरही काही परंपरांचा थांग लागत नाही. त्यामुळे “हे असं का?’ प्रश्‍न निर्माण होतो. यापैकीच एक कुतूहल म्हणजे, … Read more

आळंदीकरांनी जपली अन्नदानाची परंपरा

सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे शेकडो वारकऱ्यांची सेवा आळंदी – आषाढी पायी वारीनिमित्त आळंदीमध्ये वारकरी बांधवांना विविध ठिकाणी महाप्रसाद व अन्नदान करण्यात आले. यात प्रामुख्याने गेली 10 वर्षे ही अन्नदानाची परंपरा जपणारे येथील आळंदी सराफ सुवर्णकार असोशिएशनतर्फे शेकडो वारकऱ्यांना पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिनी अन्नदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष युवराज बेंद्रे, राजेंद्र शहाणे, सहसचिव विकास चव्हाण, खजिनदार सुरेश … Read more

“त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात गेल्या 100 वर्षांपासून संदल आणण्याची परंपरा” – कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई

नाशिक – नाशिकमधील त्र्यंबकेश्‍वर मंदिरात उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्‍वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई ज्या उत्तर दरवाजाजवळ मुस्लीम बांधव पोहोचल्याने वाद झाला त्याच ठिकाणी पोहोचून दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले. दर्शन घेतल्यानंतर हुसेन दलवाई म्हणाले, गेल्या 100 वर्षांपासून … Read more

सिनेमॅटिक : सिनेशीर्षकांचं आकडेप्रेम

चित्रपटाच्या नावात संख्येचा किंवा अंकांचा वापर करण्याची परंपरा ही गेल्या सहा-सात दशकांपासून चालत आल्याचे दिसून येते. राजकपूर यांच्यापासून अक्षयकुमारपर्यंत चित्रपटांच्या नावात संख्या दिसून येईल. मुळात चित्रपटाची सुरुवातच संख्येने होते. जो क्‍लॅप दिला जातो, त्यात शॉट नंबरचा उल्लेख असतो. कोणतेही दृश्‍य साकारताना सुरुवातीला क्‍लॅप बॉय हा एका पट्टीवर चित्रपटाचे नाव आणि शॉट क्रमांक लिहितो आणि त्यानंतर … Read more

अग्रलेख : आनंदाचा शिधा

दसऱ्याची सांगता होते आणि दिवाळीची हळुवार आणि तेजोमय चाहूल लागते. पिवळीधम्मक झेंडूची फुले, अंगणातला पारिजातकाचा सडा आणि हिरव्यागार पानांमधून डोकावणारी शेवंतीची फुले ही जणू दिवाळीची हाक देत आनंदाने डोलत असतात. भारत हा कृषिप्रधान देश असून, शेतीसाठी गाय-बैल हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. दिवाळीचा कालचा पहिला दिवस नेहमीप्रमाणे वसुबारस म्हणून साजरा केला गेला. आश्‍विन कृष्ण द्वादशीला … Read more

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

  हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी या गावातील नंदगवळी समाजबांधवांनी दुधाची विक्री न करण्याची परंपरा आजही जपली आहे. यामागे कोणतीही अख्यायिका नाही. मात्र जुन्या पिढीने सांगितले आणि नव्या पिढीने परंपरा पुढे नेली. रोज गावात पाचशे लिटर दुध उपलब्ध होते. मात्र विक्री केली जात नाही. गावात श्रीकृष्णाचेपुरातन मंदिर आहे. दरवर्षी गोकुळअष्टमी … Read more