मृत्यू तांडव …! ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी दाखल

Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला आहे. एका स्थानकाजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या वेदनादायक अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. #BalasoreTrainAccident | As per the information received till now, there are 238 casualties. Around … Read more