उदय सामंतांचे थेट आव्हान; म्हणाले,”तुमच्यात दम आहे तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा.”
मुंबई : राज्यात एकाच वर्षात दोन राजकीय भूकंप झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्या भूकंपामुळे राज्यात सत्ताबदल झाला तर दुसऱ्या भूकंपामुळे सत्ताविस्तार झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदेसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर गद्दार आणि खोके म्हणून टीका करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांना तुम्ही ‘गद्दार’ बोलून दाखवा, असे आव्हानच शिंदे गटाचे आमदार … Read more