वादळात अडकलेल्या शेळ्या वाचवायला गेलेल्या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू ; चक्रीवादळाचा तडाखा कायम
नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसला असून आतापर्यंत वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता वित्तहानीसोबतच जीवित हानीचे वित्त समोर आले आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याही माहिती … Read more