वादळात अडकलेल्या शेळ्या वाचवायला गेलेल्या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू ; चक्रीवादळाचा तडाखा कायम

नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसला असून आतापर्यंत वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता वित्तहानीसोबतच जीवित हानीचे वित्त समोर आले आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याही माहिती … Read more

बंडखोरांना मदत करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

मणिपूरमध्ये कॉंग्रेसचा आरोप नवी दिल्ली – मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या बंडखोरांच्या गटाला 17 कोटी रुपयांची मदत करून भाजपकडून आदर्श आचार संहितेचा भंग केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 28 मार्च रोजी झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमधील कुकी बंडखोरांच्या संघटनेला … Read more

ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

हडपसर : ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पुणे महानगरपालिकेत आगामी महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महंमदवाडी येथे बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस, संजय गांधी योजनेचे जिल्हा सदस्य कलेश्वरभाऊ घुले यांनी लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळावा,खेळ मांडला पैठणीचा, महिलांना साडीवाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे … Read more

‘ती’ अत्याचारानंतर राहिली गर्भवती; युट्युबवर पाहून गर्भपाताचा प्रयत्न केला अन्…

मुंबई : राज्यात  मागील काही दिवसापासून आपण विचारही करणार नाही अशा  बलात्काराच्या घटना समोर येत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण घडल्यानंतर काही दिवसांनीच एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. अशीच एक घटना उपराजधानीतून समोर आली आहे. नागपुरात एका २५ वर्षीय बलात्कार पीडितेने युट्यूब व्हिडिओ पाहून घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. … Read more

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई –  गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर … Read more