करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

तुळशीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

तुळस ही भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तुळशीला भारतामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक आजारांवर तुळशीचा उपाय आवर्जून केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीेचे फायदे… तुळशीचे फायदे खालीलप्रमाणे – 1. श्वसनाच्य त्रासावर फायदेशीर – श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल, अथवा श्वासाच्या संबंधित तुम्हाला … Read more

पित्त कसे टाळावे? ‘हा’ आहे उपाय

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते. उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी … Read more

आता पित्तापासून मिळवा झटपट मुक्ती; ते पण एका क्लीक वर…

सध्या तापमानाचा पारा आता चढत आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विचार न करता खान-पान करतात, त्यांच्या स्वास्थ्याला या मोसमात आव्हान निर्माण होतं. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणं म्हणजे छातीत जळजळ, मुखदरुगधी, तोंड येणं आणि दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर … Read more

निराश तरुणांना मार्गावर आणण्यासाठी ‘ही’ बातमी एकदा क्लिक कराच..!

मुलगा किंवा मुलगी खूपच लहरीपणाने वागत आहे किंवा आत्मघातकी वर्तन करत आहे, असे लक्षात आल्यास पालकांनी त्वरित शाळेतील समुपदेशकांची किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मात्र, त्याचवेळेस मुलांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणेही आवश्‍यक आहे. त्याला किंवा तिला सतत प्रश्‍न विचारणे किंवा दबाव आणणे योग्य नाही. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे मुले काहीशी तुटक झाली आहेत, ती … Read more

आपल्या चिमुरड्यासाठी मातेचे दूध म्हणजे अमृतच

डिलिव्हरीनंतर प्रोलॅक्‍टीन आणि ऑक्‍सिटोसीन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे दूध तयार होते. तसेच आईला आपल्या अपत्याबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा, बाळाला पाहिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे, बाळाचा आवाज ऐकल्यामुळे, तसेच बाळाच्या आठवणीनेसुद्धा आणि बाळास आईचे स्तन चोखावयास दिल्याने आईला पान्हा फुटतो आणि दूध येऊ लागते. डिलिव्हरीनंतर पहिले तीन-चार दिवसांत जे दूध येते त्यास कोलोस्ट्रम किंवा चीक असे म्हणतात. या चिकामध्ये … Read more

समुपदेशन : ‘नाही’ म्हणायला शिका…

प्रसंग पहिला – हॅलो बाबा येताना मला रिमोटची नवीन गाडी आणाल? माझी आत्ताची गाडी मोडली.’ “हो ठीक आहे आणतो.’ प्रसंग दुसरा – “बाबा, आई उद्या ऑफिसला सुट्टी घ्याल आपण मस्त फिरायला जाऊ. माझा मित्र पण गेलाय. आपण त्याच्यापेक्षा लांब जावुयात.’ “हो ठीक आहे घेतो आम्ही सुट्टी. कुठे जायचं?’ प्रसंग तिसरा- “आई मला खूप झोप येतीये. … Read more

कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो; वाचा सविस्तर बातमी…

भारतात दर वर्षी कर्करोगामुळे 7 लाख लोकांचा मृत्यू होतो. कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो आणि कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्यावर उपचार करता येऊ शकतात। कर्करोग हे भारतातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख घटक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या … Read more

जाणून घ्या… काचबिंदूची समस्या

चुकीच्या जीवनशैलीमुळे 100 पैकी 20 टक्के रुग्णांना तणावामुळे होतेय काचबिंदूच्या रुग्णसंख्येत वाढ बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वाढणारा ताण हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. काचबिंदूसारख्या आजाराला देखील तणाव कारणीभूत आहे. 25 ते 50 वर्षे वयोगटातील 100 रुग्णांपैकी 20 टक्के रुग्णांना तणावामुळे काचबिंदू (ग्लुकोमा) सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. काचबिंदू हा डोळ्यातील द्रव पदार्थ वाहून … Read more