Asaduddin Owaisi : ‘गाजा के हाथ, पॅलेस्टाईन जिंदाबाद’! ; इस्रायल-हमास युद्धादरम्यान असदुद्दीन ओवैसींचे ट्विट चर्चेत

Asaduddin Owaisi : हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले. इस्रायलने दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच युद्धाची घोषणा केली आणि गाझा पट्टीवर हल्ला केला. हे युद्ध इस्रायल लवकरच जिंकेल, असे मानले जात आहे. मात्र आता या  युद्धात  इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने मतमतांतरे तयार होत आहेत. काही देशांनी इस्रायलला तर काहींनी उघडपणे पॅलेस्टाईनला साथ दिली असल्याचे … Read more

१ जुलैच्या तारखेच्या ‘त्या’ पत्रामुळे अजित पवार अडचणीत येणार? ; वाचा काय होते ‘त्या’ पत्रात

मुंबई : राज्यात सुरू असलेले सत्तानाट्य दररोज नवनवीन वळण घेत असून काल पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन … Read more

“माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु”; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त असून  “माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु” असल्याचा सरकारवर गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप करतना, “राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर मिलिंद नार्वेकर यांचे ट्विट; म्हणाले,“मी भाग्यवान आहे…”

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होणार असल्याचा दावा केला. यानंतर राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.  यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या  आहेत. दरम्यान, ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर  यांनी  स्वतः एक ट्वीट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. … Read more

वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात गोंधळ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”हा सामंजस्य करार…”

नवी दिल्ली : वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापले आहे. प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली तर सत्ताधाऱ्यांनी मागील सरकारवर याचे खापर फोडले. दरम्यान, या प्रकल्पावर आता पंतप्रधान नरेंद्र … Read more

संजय राऊतांवर टीका करत निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले,”पुढचा नंबर त्यांचा असू शकतो”

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.  तसेच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलारविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. राऊत यांच्या आईचे घराच्या खिडकीत उभं राहून आश्रू पुसतानाचे फोटो समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले. याच पार्श्वभूमीवर उद्धव … Read more

“त्यामुळेच ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले”

मुंबई – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यावरून त्यांच्या पक्षात (तृणमूल कॉंग्रेस) आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे आधीच ढवळून निघालेल्या बंगालमधील राजकीय वातावरण ममतांशी संबंधित घटनेमुळे आणखी तापले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून  मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून  मोदी सरकारवर या घटनेवरून  निशाणा साधत … Read more

“बंगालची वाघिण लवकरच तंदुरुस्त होईल”

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काल नंदीग्राममध्ये अज्ञातांनी हल्ला केला असल्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. या या हल्ल्यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील फोटो शेअर करत भाच्याकडून भाजपला इशारा,म्हणाले,…

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काल नंदीग्राममध्ये अज्ञातांनी हल्ला केला असल्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. रेयापारानजीक एका स्थानिक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ममता तेथून निघण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ही … Read more