“पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी”; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडी ग्रामस्थांना ग्वाही; काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालापूरमधील इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देत तुमचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. इर्शाळवाडीतील घटना ही सर्व राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. … Read more