“पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी”; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडी ग्रामस्थांना ग्वाही; काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालापूरमधील इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देत तुमचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. इर्शाळवाडीतील घटना ही सर्व राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. … Read more

“थोडी लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या” आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान

  मुंबई (भिवंडी) – माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसैनिकांशी संवाद साधताहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. भिवंडीमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे … Read more

शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांसह राज्यपालावर निशाणा

  मुंबई – आमदारांच्या अपात्रतेबाबत ११ जुलै रोजी न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले. हे प्रकरण किचकट असल्यामुळे याची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे. तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही आमदारांवर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली नाही याचा अर्थ भाजपच्या दावणीस बांधलेल्या शिंदे गटास दिलासा वगैरे मिळाला असे अजिबात मानता येणार नसल्याचे … Read more

“नियम, घटना, कायदा, संसदीय संकेत व परंपरांची संपूर्ण पायमल्ली करून हे सरकार सत्तेवर आले”

  आमदारांच्या अपात्रतेबाबत ११ जुलै रोजी न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले. हे प्रकरण किचकट असल्यामुळे याची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे. तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही आमदारांवर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली नाही याचा अर्थ भाजपच्या दावणीस बांधलेल्या शिंदे गटास दिलासा वगैरे मिळाला असे अजिबात मानता येणार नसल्याचे स्पष्ट मत … Read more

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…

  मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे. यावर आता शिवसेनेच्यावतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून … Read more

‘आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग..’

मुंबई – ‘बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची….. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे.’ असं म्हणत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे  म्हणाले होते की,’अनेक बंडखोर आमदार सांगतायत ती … Read more

संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात,’सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही.’

मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे. यारून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर  टीका केली आहे ते म्हणाले,’सर्वोच्च न्यायालय हे … Read more

“मुख्यमंत्री असताना सरकार वाचवता आलं नाही… शिवसेना आता उभी राहणार नाही”

  शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे कट्टर विरोधक समजले जाणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सध्याच्या शिवसेनेवर भाष्य केलं आहे. मुख्यामंत्री असताना ठाकरेंना सरकार वाचवता आलं नाही याच्यासारखा दुर्दैव ते काय असं म्हणत शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राणे यांनी केली आहे. शरद पवार यांनी कधीतरी चांगले बोलावे, सतत सरकार … Read more

“तेव्हाच त्यांना महाराष्ट्राचे तीन तुकडे करता येतील”

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला केवळ शिवसेनेचे विभाजन करायचे नाही, तर या प्रादेशिक पक्षाचा नाश करायचा आहे, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला ‘बेकायदेशीर’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा … Read more

रिक्षा सुसाट, मर्सिडीजचा स्पीड फिका ! आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून आरोप प्रत्यारोपांमध्ये वाहनांचा उल्लेख

  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत काही आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पाठींबा दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत बोलताना शिंदे यांनी जोरदार फटकेकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचा दाखल देत शिंदेंना टोला लगावला होता. रिक्षावाल्याची रिक्षा … Read more