“कोकणी’ गोव्याची राजभाषा करणे मराठीवर अन्यायकारक : कौतिकराव ठाले पाटील
उदगीर – आमच्या राजकारण्यांनी मराठी भाषेचा बळी देऊन ‘कोकणी’ ही गोव्याची राजभाषा केली. मराठी भाषेला टाळून कोकणी भाषेला हे स्थान देण्यात आले हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. मराठी भाषेला दुसरी भाषा म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी गोवा सरकारकडे करणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी गेल्या अनेक … Read more