पुणे जिल्हा | लोकसभा निवडणुकीत भोर एमआयडीचा मुद्दा कळीचा ठरणार

भोर (प्रतिनिधी) – तालुक्यात प्रत्येक निवडणुकीला तरुणांना औद्योगिक वसाहतीचा शब्द दिला जातो. हाच अजेंडा प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरवून प्रतिनिधी विजय मिळवतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधीच्या आश्वासनांनंतर तालुक्यातील तरुण शांत राहतात. मात्र, आता होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असल्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. बेरोजगारीमुळे भोर सोडलेल्या भोरकरांनी भोर शहराच्या … Read more

“आर्थिक महासत्ता बनताच बेरोजगारी हटणार” – पंतप्रधान मोदी

मेरठ – जेव्हा भारत ही जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, तेव्हा देशातील गरिबीचे प्रमाण वाढत होते. जेव्हा भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तेव्हा २५ कोटींहून अधिक लोकांना यशस्वीरित्या गरिबीतून बाहेर काढण्यात आले. आता जेव्हा आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा केवळ गरिबीच नाहीशी होणार नाही तर ‘नवा मध्यमवर्ग’ भारताच्या विकासाला चालना देईल. … Read more

‘कोणी काहीही केले तरी यादव, मुस्लिम, मागास कुठेही जाणार नाही…’ ; शिवपाल यादव असं का म्हणाले?,वाचा

Shivpal Yadav ।

Shivpal Yadav । देशात आज लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारी केली आहे. याच मुद्दावर बोलताना समाजवादी पक्षाचे सचिव शिवपाल यादव यांनी पक्षाच्या तयारीविषयी माहिती दिली. तासोबतच पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करत आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव नक्की असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवपाल यादव … Read more

भारतात सध्या बांगलादेश आणि भूतान पेक्षाही जास्त बेरोजगारी – राहुल गांधी

ग्वाल्हेर unemployment in India  – भारतात सध्या बांगलादेश आणि भूतान पेक्षाही बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज येथील भारत जोडो न्याय यात्रेच्या मध्य प्रदेश टप्प्यातील सभेत बोलत होते. ते म्हणाले की, देशात बांगलादेश आणि भूतानपेक्षा बेरोजगार तरुणांची संख्या अधिक आहे. कारण दहा वर्षांच्‍या कालावधीत अनेक छोटे … Read more

सीतारामन यांनी बेरोजगारीची चिंता करावी ! सिब्बल यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली – तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना लक्ष्य केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टीकास्त्र सोडले. सीतारामन यांनी इतरांवर टीका करण्याऐवजी बेरोजगारी आणि इतर समस्यांची चिंता करावी, असे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षांची आघाडी इंडियाची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीला स्टॅलिन उपस्थित राहिले. त्यावरून सीतारामन यांनी स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला. … Read more

भाजप सरकारच्या काळात महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीने समाजातील प्रत्येक घटक त्रस्त – अखिलेश यादव

लखनौ  – भाजप लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटना कमकुवत करत आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी समाजवादी पक्ष कटिबद्ध आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनताच देशात परिवर्तन घडवून आणेल. या निवडणुकीत भाजपा सपाटून मार खाईल, असे आक्रमक भाकित समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. पसमांदा मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री … Read more

Sanjay Raut : “देशात बेरोजगारी वाढल्याने संसदेत घुसखोरी” ; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

Sanjay Raut : काही दिवसापूर्वी संसदेत घुसखोरी करून धुळकांड्या फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना म्हणजे संसदेतील सुरक्षेमधील अक्षम्य चूक असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, याच घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देशात बेरोजगारी वाढल्याने तरुणांनी संसदेत घुसखोरी केली असल्याचे वक्तव्य करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी माध्यमांशी … Read more

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर उपस्थित केले प्रश्न म्हणाले,’बेरोजगारी आणि महागाईमुळे संसद …’

Rahul Gandhi – संसदेच्या सुरक्षेबाबत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहे. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे राहुल म्हणाले. असे का झाले, कारण या देशात बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की,’पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. या … Read more

हिवाळी अधिवेशनात सोमवारी ‘हल्लाबोल’; महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

नागपूर – नागपूर येथे सुरू असलेल्‍या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या विविध प्रश्‍नांसंदर्भात नागपूर विधानभवनावर कॉंग्रेसच्‍या वतीने सोमवारी ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. खोकेबाज, धोकेबाज, चालबाज सरकारच्या विरोधात मोर्चा अशी … Read more

सर्वेक्षण : हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त तर गुजरातमध्ये सर्वात कमी बेरोजगारी

NSO च्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण (PLFS) नुसार, हिमाचल आणि राजस्थानमध्ये 2023 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक बेरोजगारीचा दर होता. हे सर्वेक्षण शहरातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील बेरोजगारांवर करण्यात आले. यानुसार हिमाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक ३३.९ टक्के बेरोजगारी दिसून आली. या बाबतीत राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे जेथे बेरोजगारीचा दर ३०.२ टक्के आहे. रोजगाराअभावी महिलांना जास्त त्रास … Read more