“कांदा उत्पादकांनी चिंता करू नये…’; केंद्रीय कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले? वाचा….

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर, महाराष्ट्रसह अन्यत्र शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संबंधात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावाबाबत चिंता करण्याची गरज नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणत्याही … Read more

कृषी क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज – केंद्रीय कृषीमंत्री तोमर

पुणे : कृषी क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मुल्यसाखळी वृद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते … Read more

एमएसपीवरील समितीची स्थापना विधानसभा निवडणुकांनंतर; केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही

नवी दिल्ली – शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी देण्यावर विचार करण्यासाठी समिती स्थापण्याबाबत केंद्र सरकार वचनबद्ध आहे. त्या समितीची स्थापना विधानसभा निवडणुकांनंतर होईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यावेळी एमएसपीची कायदेशीर हमी देण्याच्या … Read more

शेतकरी नेत्यांची इच्छा असेल तर आंदोलनाची कोंडी फुटेल : केंद्रीय कृषीमंत्री

ग्वाल्हेर -शेतकरी नेत्यांची इच्छा असेल तर आंदोलनाची कोंडी फुटेल, अशी भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शनिवारी मांडली. त्यातून तोडग्याचा चेंडू शेतकरी संघटनांच्या कोर्टात असल्याचे त्यांनी सूचित केले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी मोदी सरकारने शेतकरी नेत्यांशी चर्चा प्रक्रिया सुरू केली. … Read more

जेव्हा गर्दी जमते, तेव्हा सरकारेही बदलतातच; राकेश टिकैत यांचे कृषी मंत्र्यांना प्रत्युत्तर

सोनीपत  -जेव्हा गर्दी जमते; तेव्हा सरकारेही बदलतात, अशा शब्दांत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना प्रत्युत्तर दिले. केंद्रीय कृषी कायदे मागे न घेतल्यास सत्तेत राहणे अवघड बनेल, असा इशाराही टिकैत यांनी मोदी सरकारला दिला. तोमर यांनी रविवारी शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. कृषी कायद्यांमधील … Read more

“…तर ते राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील”

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्‌स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे.  तर दुसरीकडे शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. सरकारने या भागात तारांचे कुंपण तसेच मोठमोठे बॅरिकेट उभे करून आंदोलकांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले … Read more

“जोपर्यंत कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत माघार नाही,”राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्‌स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे. रस्त्यावर चक्‍क खिळे ठोकून तिथून कोणतेही वाहन ये-जा करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. रस्ते खणले जात आहेत, सीमांवर तारांचे पक्‍के कुंपण टाकून आंदोलकांना बाहेर पडता … Read more

लाल किल्ला हिंसाचार : आरोपी दीप सिद्धूवर पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस

नवी दिल्ली –  ट्रॅक्‍टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या.  लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता . या  हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धूसह , जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. शेतकऱ्यांचे माथी भडकवणार दीप सिद्धू आहे … Read more

“हासुद्धा तिरंग्याचा अपमानच”

नवी दिल्ली   – दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांची सरकारकडून मोठीच नाकेबंदी करण्यात आली आहे. सीमा भागातील रस्ते कॉंक्रिटचे पक्‍के अडथळे उभारून बंद करण्यात आले असून तारांचे कुंपण उभारून तसेच रस्त्यांवर खिळे ठोकून त्यामार्गावर एकही वाहन येणार नाही अशी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांना बाहेर पडणे किंवा नवीन आंदोलक धरण्याच्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात असून … Read more

“…गरज पडली तर”; दिल्लीच्या सीमांवरील फौज फाटावरून शेतकरी आक्रमक

नवी दिल्ली   – दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांची सरकारकडून मोठीच नाकेबंदी करण्यात आली आहे. सीमा भागातील रस्ते कॉंक्रिटचे पक्‍के अडथळे उभारून बंद करण्यात आले असून तारांचे कुंपण उभारून तसेच रस्त्यांवर खिळे ठोकून त्यामार्गावर एकही वाहन येणार नाही अशी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांना बाहेर पडणे किंवा नवीन आंदोलक धरण्याच्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात असून … Read more