“कांदा उत्पादकांनी चिंता करू नये…’; केंद्रीय कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले? वाचा….
नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर, महाराष्ट्रसह अन्यत्र शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संबंधात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावाबाबत चिंता करण्याची गरज नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणत्याही … Read more