मोठी बातमी! मोदी सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या ‘या’ विधानामुळे चर्चेला उधाण

नवी दिल्ली : देशात केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायदे मागे घेण्यासाठी तब्बल १ वर्ष देशाच्या वर शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. मात्र असे घडले असले तरी आता पुन्हा एकदा देशात तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आता मोठे  विधान केले आहे. यात त्यांनी हे तीनही कृषी कायदे … Read more