दिल्लीच्या पाणी प्रश्‍नावर जल बोर्डाची तातडीची बैठक घ्या ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली – दिल्लीतील पाणीटंचाईची समस्या योग्यरित्या हाताळण्यासाठी अप्पर यमुना रिव्हर बोर्डाची तातडीची बैठक ५ जून रोजी आयोजित करून त्यात या संबंधात अनुकुल निर्णय घ्या अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. हरियाणा सरकारने दिल्लीचे पाणी अडवले आहे, त्या संबंधात दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. हरियाणाला हिमाचल प्रदेशने पुरवलेले … Read more