नामांतरासंबंधीत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली – राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज या नामांतराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने आम्ही ही याचिका ऐकून घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले … Read more