नामांतरासंबंधीत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज या नामांतराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने आम्ही ही याचिका ऐकून घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले … Read more

“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा

उस्मानाबाद – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अंधारे यांची धाराशिव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी … Read more

औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप

औरंगाबाद: 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सूनचे माघार घेतली असली तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या ठिकाणीही काल 16 ऑक्टोबर रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहिल, असा अंदाज … Read more

जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून उस्मानाबाद येथे युवकाची आत्महत्या

उस्मानाबाद : जात पंचायतच्या जोखडातून महाराष्ट्राची कधी सुटका होणार असाच प्रश्न उस्मानाबादच्या घटनेवरून पडल्यावाचून राहणार नाही, कारण मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबाद येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमनाथ छगन काळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जात … Read more

#corona effect- मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता उस्मानाबादही बंद

उस्मानाबाद- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील सर्व नगरपंंचायत क्षेत्रातील व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात येत आहे. तसेच चित्रपटगृह नाट्यगृह, जीम बंद करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी जावू नये, कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करु नये, असं आवाहन उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनतेला केलं आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व … Read more

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

सर्वांच्या सक्रिय सहभागातून साहित्य संमेलन यशस्वी करु : दीपा मुधोळ-मुंढे उस्मानाबाद: उस्मानाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथे होत असलेले 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करु या, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली. उस्मानाबाद येथे 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय … Read more

#व्हिडीओ: प्रचारासाठी काय पण ; वाहतूक नियमांची “ऐसी की तैशी”

उस्मानाबाद: सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. प्रचारासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या या राजकीय मंडळींकडून वाहतूक नियम मात्र पायदळी तुडवले जात असल्याची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हारला होतोय. या व्हिडिओत ओमराजे हे बुलेट वर बसून ट्रिपल … Read more

तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा उस्मानाबाद,दि.30: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज पहिली माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री … Read more

93व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर

स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावावर सर्वानुमते मोहर उमटविण्यात आली. आगामी अखिल भारतीय मराठी … Read more

मंत्रिपद भोगून फितुरी करणाऱ्यांचा पाडाव करा – जयंत पाटील

उस्मानाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांची नावे लिहिलेली आहेत, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्व देऊन राष्ट्रवादी सोबत राहतील आणि त्यांचा पराभव करतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा … Read more