virat kohli : विश्वविक्रम करताना विराट कोहलीच्या मनगटावर दिसले ‘हे’ खास डिवाइस; काय आहे खासियत आणि किंमत?

virat kohli : विराट कोहलीने (virat kohli) वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला. हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे. अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा … Read more

Virat Kohli : ‘भावनांवर नियंत्रण राखल्यामुळेच यश’ – विराट कोहली

Virat Kohli – भारताकडून खेळायला मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. प्रत्येक सामन्यात उतरताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखण्यावर माझा भर असतो कारण त्यामुळेच संपूर्ण लक्ष सामन्यातील परिस्थितीवर ठेवता येते व त्यानुसार खेळ करता येतो. यामुळेच मला यश मिळत आहे, अशा शब्दात भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 … Read more

विराट कोहलीची कोटीच्या कोटी उड्डाणे

मुंबई – भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही प्रचंड भरात आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी कोहली तब्बल 8.9 कोटी रुपये इतके प्रचंड मानधन आकारतो. भारतीय संघात सध्या असलेल्या अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा कोहलीची कमाई सर्वात जास्त आहे. त्याचे फॉलोअर्सही सर्वात जास्त आहेत. केवळ जाहिरातींतील उत्पन्न पाहता त्याची एका दिवसाची कमाई जवळपास … Read more

‘BCCI’ची विराट कोहली विरुद्ध मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड ठोठावला…

नवी दिल्ली – रविवारी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 7 धावांनी राजस्थान रॉयल्स वर विजय मिळवला. परंतु आता बीसीसीआयने या सामन्यातील एका चुकीमुळे आरसीबीचा विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंना दंड ठोठावला आहे. म्हणून ठोठावला तब्बल 24 लाखांचा दंड रॉयल ​​चॅलेंजर्स … Read more

क्रिकेट कॉर्नर : …मग हाताची घडी तोंडावर बोट

– अमित डोंगरे भारताचा स्टार व रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा अव्वल फलंदाज विराट कोहली हे काय रसायन आहे तेच समजेनासे झाले आहे. त्याची फलंदाजी जास्त आक्रमक आहे का त्याचा स्वभाव, हेच आता कोडे बनत चालले आहे. असेच वागत राहिला तर येत्या काळात त्याला कोणी तुझे नाव विराट आहे का, असे जरी विचारले तरीही तो चिडेल. लखनौ … Read more

विराट कोहली केवळ विक्रमासाठी खेळतो; न्यूझीलंडचा ‘या’ क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

बेंगळुरू -रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा अव्वल फलंदाज विराट कोहली हा केवळ वैयक्तिक विक्रमांसाठीच खेळतो, संघाच्या विजयासाठी त्याचे प्रयत्न दिसत नाहीत, असा सनसनाटी आरोप न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू व समालोचक सायमन डुल यांनी केला आहे. कोहलीची गेल्या काही काळापासून मी अनेक सामन्यांतील खेळी पाहिली आहे तसेच त्याचा अभ्यासही केला आहे. त्याला संघाच्या जयपराजयाची काहीही चिंता नसल्याचेच त्याच्या देहबोलीतून … Read more

विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम.! ‘अशी’ दमदार कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव खेळाडू, वाचा…

नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा व निर्णायक सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. अर्थात या मालिकेत पहिले दोन सामने जिंकल्यामुळे ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणजेच ‘विराट कोहली’ने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत आपल्या चाहत्यांना चांगलंच खुश केलं … Read more

Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘विराट कोहली’ने ठोकली दमदार सेंचूरी; कारकिर्दीतील 75वे शतक !

नवी दिल्ली – चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु आहे. सामन्यात पहिले दोन दिवस पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने गाजविल्यानंतर आता दमदार फलंदाजीमुळे भारताचे वर्चस्व राहिले असल्याचं दिसून येत आहे. अश्यातच, भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणजेच ‘विराट कोहली’ने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत आपल्या चाहत्यांना चांगलंच खुश … Read more

विराट कोहलीने पंचाच्या ‘या’ निर्णयावर दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

नवी दिल्ली – सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी पार पडला. हा सामना भारताने ८ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर विराट कोहलीने संघाच्या खेळाबद्दल आणि पंचाच्या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला कि, पंचांचे निर्णय सुद्धा एका खेळाडूप्रमाणे स्पष्ट असले पाहिजेत. त्यांना ही अधिकार असले पाहिजे की, … Read more

टी-२० विश्वचषका बाबत विराट कोहलीचे धक्कादायक विधान; म्हणाला…

मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक चकीत करणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यंदा भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली म्हणाला भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लडचा सघ प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीने इंग्लडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते सद्याच्या घडीला टी-२० प्रकारात इंग्लडचा संघ … Read more