पिंपरी | विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षक पालकांच्या दारी

पवनानगर, {नीलेश ठाकर} – मराठा आरक्षण सर्व्हेक्षणानंतर लोकसभा निवडणुकीचे काम शिक्षकांना लागले. ते काम नुकतेच संपल्‍यावर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. सर्वत्र शाळा प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली आहे. पालक पाल्यांसाठी चांगली शाळा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर बहुतेक शाळांचे शिक्षक मात्र शाळेत विद्यार्थिसंख्या वाढविण्यासाठी तळपत्या उन्हात घरोघरी भटकंती करीत असल्याचे चित्र … Read more