माउलींचे आज सातारा जिल्ह्यात आगमन

लोणंद – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा उद्या दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे. यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. लोणंदमधील मुक्काम आटोपल्यानंतर पुढील मुक्कामासाठी फलटण तालुक्‍यातील तरडगाव हद्दीत माउलींचे पहिले ऊभे रिंगण होऊन संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा … Read more

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणमध्ये प्रशासन सज्ज

फलटण  – संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार, दि. 20 रोजी फलटण तालुक्‍यात प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्‍यात या सोहळ्यातील एक उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार असून, तरडगाव, फलटण व बरड येथे तीन मुक्काम आणि आठ ठिकाणी सोहळ्याचे विसावे आहेत. या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाने सज्ज झाले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. … Read more

“मुस्लीम बांधवांची नमाज होते त्यावेळी वारकरी…” किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मुंबई – बिग बॉस फेम अभिनेते किरण माने नेहमीच विविध मुद्यांवर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नुकतेच त्यांनी एक वारकरी वेशामध्ये असलेल्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. किरण मानेंची पोस्ट … Read more

रूपगंध :वारी

गेल्या काही दिवसांपासून महादेवराव प्रचंड तणावात होते. चिंतेचं भयान सावट त्यांच्या माथ्यावर स्पष्ट जाणवत होतं. कुठला तरी गंभीर विचार त्यांना मनातल्या मनात सारखा सतावत होता. निर्मलाबाईंच्या हे लक्षात आलंच होतं. मध्यंतरी निर्मलाबाईंनी महादेवरावांना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असलेल्या चिंतेचे कारणही विचारले होते. परंतु काही नाही गं, असचं आपलं वैयक्‍तिक काहीतरी… असं म्हणून महादेवरावांनी पत्नीच्या मनात … Read more

पंढरपूर : वारीतील भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – नीलम गोऱ्हे

मुंबई : कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. वारीमध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असल्याने त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे. यावर्षी सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘पंढरीची वारी’ ॲपमधून वारकऱ्यांना सर्व … Read more

निर्मल वारीने गावं आरोग्यसंपन्न

  प्रीतम पुरोहित/ ज्ञानेश्‍वर फड – बरड, दि. 3 – वारीच्या काळात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत असतं. पूर्वी गावात पालखी येणार म्हणून जोरदार स्वागत केले जायचे, आजही होते. मात्र, वारकरी पुढील मुक्कामी गेल्यावर आधीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्राणावर अस्वच्छतां होत असे. मात्र, निर्मल वारीमुळे आता वारी काळात गावाचे आरोग्य सुधारण्यास मदत होत … Read more

अंबिका कला केंद्राच्या नृतिकानी वारकऱ्यांच्या सेवेला केली कला सादर

यवत – जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने यवतकरांचा निरोप घेत वरवंडकडे प्रस्थान केले.यावेळी न्यु अंबिका कला केंद्र चौफुला (वाखारी) येथे घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदुंगाचा नादासोबत लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाप आज तुकोबांच्या पालखीत पाहायला मिळाला. कला आणि भक्तीच्या संगमात आज केडगाव-चौफुला बहरुन गेला.भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवायला … Read more

पुन्हा पायी वारी…चंद्रभागेतीरी..!

देहूगाव – करोनामुळे मागील दोन वर्षे वारकऱ्यांना जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. परंतु यंदा वैष्णवांना हा पालखी सोहळा “याचि देही याची डोळां’ अनुभवता येणार आहे. यंदा जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याला श्रीक्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ वद्य सप्तमी सोमवार 20 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार … Read more

17 जुलैला वारकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन

पुणे – देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणा-या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारक-यांच्या उपासनेच्या या मुलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे ? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात … Read more

पंढरीच्या वारीबाबत यंदा काय निर्णय?

राज्यभरात उत्कंठा : चैत्र शुद्ध दशमीला प्राथमिक बैठक पुणे – यावर्षीही आषाढी वारीबाबत काय निर्णय होणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली असून, चैत्र शुद्ध दशमीला संत श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज संघटने’ची दरवर्षी पंढरपुरात बैठक असते. तर, इंग्रजी महिन्याप्रमाणे 22 एप्रिलला ही बैठक होणे अपेक्षित असून, ती झाली तर यावर प्राथमिक चर्चा होऊ शकणार आहे. यंदा … Read more