पुणे जिल्हा | इंद्रायणी प्रदूषणाकडे रॅलीद्वारे वेधले लक्ष
आळंदी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीचे पाणी 1975 मध्ये पिण्याजोगे होते व सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी रासायनिक युक्त व इतर प्रदूषणाने जलप्रदूषित होऊन ते पिण्या योग्य राहिले नाही. इंद्रायणी नदीजल प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष जावे यासाठी हा प्रयत्न आहे. दर तीन महिन्यांनी इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती मी सेवेकरी … Read more