nagar | टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत मिळणार मंजुरी

नगर, (प्रतिनिधी) – पाणीटंचाई परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत तो मंजूर करण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना दिले. असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हाभरातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीतही टंचाई … Read more