पुणे जिल्हा : बेलवाडीत मराठा समाजाचा रास्ता रोको

भवानीनगर – बारामती-इंदापूर रस्त्यावर पालखी महामार्गावर बेलवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी( दि 24) सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे बारा वाजेपर्यंत चालले या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. बेलवाडी येथील सकल मराठा समाज या … Read more

सणासुदीच्या काळातही अशा प्रकारे तुमचे वजन ठेवा संतुलित

मुंबई  : सण-उत्सवांचा विचार केला तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतात ते चमचमीत पदार्थ आणि मिठाई. सणासुदीचा काळ कोणाला आवडत नाही? या दरम्यान आपण नवीन कपडे घालतो, पाहुणे येत-जात राहतात, घरात विविध प्रकारचे पदार्थ, मिठाई बनते आणि सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. पण या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पदार्थ पाहिल्यानंतर आपण आपला आहार विसरतो. … Read more

पुणे जिल्हा : प्रदीप कंद यांचा मार्ग सुकर?

आमदार अशोक पवार यांचा शरद पवारांना पाठिंबा लोणीकंद – विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी 2 जुलैला राजभवनावर मंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हेदेखील या शपथ विधीला हजर असल्याने त्यांचा ही अजित पवारांनाच पाठिंबा आहे असं शिरूरच्या जनतेनी समजून घेतलं; मात्र 5 जुलैच्या शरद पवार आणि अजित पवार या … Read more

कार्ड तपशीलाशिवाय ‘युपीआय’ अशा प्रकारे सक्रिय करा ‘फोन पे’ने दिली ही सुविधा !

नवी दिल्ली : फोन पे (PhonePe) सध्या सुमारे 350 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांसह सर्वात लोकप्रिय इन्स्टंट डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. हे वापरकर्त्यांना सोयीस्कर युपीआय (UPI) व्यवहार प्रक्रियेसह कोणत्याही वेळी त्यांचे बँक खाते डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करण्यास आणि प्रवेश करण्यास अनुमती देते. आपल्या वापरकर्त्यांसाठी युपीआय अॅक्टिव्हेशनमध्ये अधिक सुविधा जोडून, ​​फोन पे ने आता आधार कार्ड वापरून … Read more

नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला ‘कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक’ करण्याचा मार्ग

नांदेड – कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी … Read more

कोरोना संकटावर मात करुन विकासाचा मार्ग प्रशस्त करणार

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही गोंदिया : संपूर्ण जग आज कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. प्रत्येकाने यावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना संकटावर सामूहिक प्रयत्नातून निश्चितच मात करू आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. भारतीय … Read more