पुणे जिल्हा : 126 दिवसांचे सुटणार आवर्तन
नीरा डावा, उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय पुणे – नीरा डावा कालव्याचे पहिले उन्हाळी आवर्तन 16 मार्चपासून तर नीरा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन 8 मार्चपासून सोडण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. दरम्यान, दोन्ही कालव्यातून … Read more