राज्यातील शाळा बंद राहणार : राजेश टोपे

मुंबई – राज्यातील मोठया शहरांसह ग्रामीण भागातही करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्‍यता नाही. करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या करोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील … Read more