शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी परतला
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात हैदोस घातल्यानंतर आता पावसाने रविवारी निरोप घेतला आहे. याविषयीची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून पाऊस परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. … Read more