गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय
– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more