satara | मतदानासाठी कामगारांना पगारी सुटी

सातारा, (प्रतिनिधी)- निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. विविध आस्थापनांमधील कामगारांनादेखील या दिवशी भरपगारी सुटी असणार आहे. कामगारांना सुट्टी न देणाऱ्या आस्थापना कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा सहायक कामगार आयुक्तांनी दिला आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा मुलभूत अधिकार मतदानाचा हक्क बजावणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नागरिकांना … Read more

लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीचे आदेश; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech ।

Raj Thackeray Speech । लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांची घेतलेली भेट यांमुळे राज ठाकरे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सहभागी होणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. महायुतीमध्ये सहभागी झाल्यास मनसेला किती … Read more

कोलकात्यात आप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री

कोलकाता – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. त्यावेळी आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. मध्य कोलकाता येथील मुरलीधर सेन लेन येथील राज्य भाजप मुख्यालयाबाहेर ही घटना घडली. आपचे कार्यकर्ते केंद्राच्या विरोधात घोषणा देत … Read more

पिंपरी | महाराष्ट्राचा स्‍वाभिमान राखण्यासाठी कामाला लागा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि कामगार,कष्टकरी, शेतकरी,असंघटित कामगार यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्वरित कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,राष्ट्रवादी असंघटित … Read more

पुणे जिल्हा : वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

विविध मागण्यांसाठी 20 दिवसांपासून संप सुरू पुणे – वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांनी गेले 20 दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप सुरू केला आहे. या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप योग्य प्रकारे दखल न घेतल्याने आपल्या मागण्यांसाठी ठाम राहत सुमारे 630 कामगारांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरचे नाव आजही सातासमुद्रा पार घेतले जाते. … Read more

बोगद्यात अडकलेल्या कामगारांनी 11 दिवसानंतर घासले दात, कपडे बदलले, जेवण केले.., आज येणार बाहेर

uttarkashi tunnel collapse rescue: बुधवारी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांनी 11 दिवसानंतर दात घासले, कपडेही बदलले. अत्यावश्यक खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना पाठवण्यात आली आहेत. कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत. बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आले होते. टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही … Read more

Uttarakhand Tunnel Crash : बोगदा दुर्घटनेत अडकलेल्यांची दीडशे तासांनंतरही सुटका नाही

Uttarakhand Tunnel Crash – उत्तराखंड मधील उत्तरकाशी (Uttarakhand Tunnel Crash) जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने त्या बोगद्यात जे अडकले आहेत, ते गेली दीडशे तास आत अडकून पडले असून अजून त्यांच्या सुटकेसाठीचा प्रयत्न दृष्टीक्षेपात आलेला नाही. घटनास्थळी आता नवी प्रभावी यंत्रणा आणण्यात आली असून या अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी … Read more

पुणे जिल्हा : लोणी एमआयडीसीत कामगारांचे उपोषण

बहुराष्ट्रीय कंपनीने कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले लोणी देवकर – येथील आखाती देशातील बहुराष्ट्रीय कंपनी टॉवेल इंजिनिअरिंग यांनी येथील स्थानिक 12 कामगारांना कोणतेही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याने ते कामगार मागील दोन दिवसांपासून संबंधित कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण करीत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर या कामगारांना तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे गेटवरील सुरक्षारक्षकाच्या … Read more

पुणे जिल्हा : भाजप कार्यकर्त्यांना न्याय देणार

पक्ष संघटना बळकट करा – जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आळंदी – आळंदीत भाजपा पक्ष संघटन कसे मजबूत होईल, पक्ष कसा वाढेल यासाठी प्रभावी सुसंवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना जो पर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत पक्ष मोठा होणार नाही. आळंदीतील प्रमुख कार्यकर्त्यांचे माध्यमातून पंचक्रोशीत काम करून विश्‍वास निर्माण करा. भाजपचे माध्यमातून “घर चलो’ अभियान राबविण्यात येणार आहे. … Read more

…अन् वाघोलीत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण केला

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे त्यांचा कार्यकर्ता संपत गाडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि भोजनाचा आनंद कार्यकर्त्यांसमवेत घेण्याचा हट्ट केला होता. तो गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पूर्ण केला आहे. पुण्यातील मानाचे पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील विविध मंत्री प्रतिष्ठित, नागरिक तसेच देशपातळीवरच्या अनेक मान्यवरांच्या भेटी होत … Read more